फलटण चौफेर दि १४ जून २०२५: चौधरवाडी फलटण येथे कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवार दि. १२जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी कृषी कन्यांनी गावकऱ्यांना झाडांचे महत्त्व, प्रदूषणाचे तोटे, पाण्याचे महत्त्व, ओला सुका कचरा याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याची माहिती दिली. कृषी कन्यांनी ग्रामस्थांना रोपांचे वाटप केले.हवामानाविषयी जास्तीत जास्त माहिती विविध प्रकल्पाद्वारे कशी संपादित करता येईल, याची माहिती दिली जाणार आहे.तुम्ही निसर्गाला जपा, निसर्ग तुम्हाला जपेल! कृषीकन्यांनी केले वृक्षारोपण.
फलटण : चौधरवाडी फलटण येथे कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवार दि. 12 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी कृषी कन्यांनी गावकऱ्यांना झाडांचे महत्त्व, प्रदूषणाचे तोटे, पाण्याचे महत्त्व, ओला सुका कचरा याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याची माहिती दिली. कृषी कन्यांनी ग्रामस्थांना रोपांचे वाटप केले.हवामानाविषयी जास्तीत जास्त माहिती विविध प्रकल्पाद्वारे कशी संपादित करता येईल, याची माहिती दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझी उपसरपंच श्री रामदास भोसले तसेच गावाच्या पोलीस पाटील सौ रसिका भोसले हे होते. तसेच चौधरवाडी गावाचे ग्रामस्थ तसेच शेतकरी देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्याप्रास्ताविकात कृषि कन्या कु. जाधव सृष्टी हनुमंत, लडकत श्रेया संजय, मलगुंडे प्रतीक्षा संजय, काटकर स्नेहा संजयकुमार, कदम रोहिणी लक्ष्मण ,कांबळे प्रणोती सुनील, कांबळे सानिका अमोल ह्या कृषीकन्या सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझी उपसरपंच श्री रामदास भोसले तसेच गावाच्या पोलीस पाटील सौ रसिका भोसले हे होते. तसेच चौधरवाडी गावाचे ग्रामस्थ तसेच शेतकरी देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्याप्रास्ताविकात कृषि कन्या कु. जाधव सृष्टी हनुमंत, लडकत श्रेया संजय, मलगुंडे प्रतीक्षा संजय, काटकर स्नेहा संजयकुमार, कदम रोहिणी लक्ष्मण ,कांबळे प्रणोती सुनील, कांबळे सानिका अमोल ह्या कृषीकन्या सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.